Friday, April 23, 2021

शिक्षणसेवकांना कोव्हिड १९ च्या कामात विमा सुरक्षा कवच देण्याची शिक्षणसेवकांची मागणी.

शिक्षणसेवकांना कोव्हिड १९ च्या कामात विमा सुरक्षा कवच देण्याची शिक्षणसेवकांची मागणी

औरंगाबाद / मुस्तखीम बेलदार 

औरंगाबाद महानगरपालीका मध्ये सप्टेंबर २०१९ पासुन शिक्षणसेवक म्हणुन नवनिर्वाचित शिक्षकाची भरती झालेली आहे  परंतु मागील वर्षापासुन कोरोनामुळे शाळा बंद असल्यामुळे  शिक्षणसेवकांना कोव्हिड १९ च्या वाढत्या प्रादुर्भाव मुळे आरोग्य विभागात विविध कोरोनाच्या कार्यासाठी ड्युटि महानगरपालीका प्रशासनाच्या वतीने  देण्यात येत आहे शिक्षकहि यास प्रतिसाद देत असुन राष्ट्रीय आपदामध्ये आपले व आपले परीवाराचे जिव धोक्यात घालुन काम करत आहे परंतु या शिक्षकांना  नियमित शिक्षकाप्रमाणे कोणतेही नियम लागु नाहित जर यांना कोरोना ची लागण झाली तर यांना कोणताही शासकिय लाभ मिळणार नाहि औरंगाबाद महानगरपालिका मध्ये सप्टेंबर २०१९ पासून कार्य करत असलेले शिक्षक सध्या उद्भवलेले कोव्हिड १९ चा प्रादुर्भाव असल्याने मागील वर्षापासून कोव्हिड  सेंटर ,वाँर रुम आणि कोरंटाईन  सेंटरच्या विविध ठिकाणी कार्य पार पाडत आहेत व याही वर्षी कर्तव्य करत आहेत  शिक्षण सेवक फक्त सहा हजार तुटपुज्यां  मानधनावर काम करत आहेत  तसेच नियमित शिक्षकाचे कोणतेच नियम शिक्षण सेवक वर लागू होत नाही तरी पण कोव्हिड १९ चे कर्तव्य अविरतपणे करत आहेत आणि पुढेही या राष्ट्रीय आपत्तींना तोंड देण्यासाठी शिक्षक तयार आहेत मागील वर्षापासुन आजपर्यंत राज्यातील विविध जिल्हयातील पाच शिक्षणसेवक कोरोना मुळे दगावले आहे त्यांना व त्यांच्या परीवारांना कोणताही शासकिय लाभ शासनाकडुन  मिळालेला नाहि  कर्तव्य  करत असताना शिक्षण सेवकांच्या  संरक्षणाचा शासनाने हि  विचार करावा व त्यांना नियमित शिक्षकाप्रमाणेहि त्यांना विमा सुरक्षा कवच  सह सर्व सोयी सुविधा द्यावेत अशी  मागणी शिक्षणसेवकांतुन होत आहे.

औरंगाबाद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पोलीसांना जेवन व पाणी बॉटलचे वाटप

 औरंगाबाद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पोलीसांना जेवन व पाणी बॉटलचे वाटप

औरंगाबाद / मुस्तखीम बेलदार 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी औरंगाबाद यांच्या वतीने लॉकडाऊन च्या काळात जनतेच्या रक्षणासाठी  अहोरात्र परिश्रम करनारे पोलिस कर्मचारी यांना जेवन व पानी बॉटल चे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा उपाध्यक्ष बब्बू भाई कुरेशी यांनी केले होते .यावेळी  वेळी ए सी पी  भापकर साहेब ,पी आय दराडे साहेब ,शहर जिल्हाअध्यक्ष  विजय भाऊ साळवे , जिल्हा उपाध्यक्ष रफिक भाईजी,शहर जिल्हा कार्यआध्यक्ष अभिषेक भय्या देशमुख  , विशाल पुंड , सरफराज भाई कुरेशी ,हमिद मिर्ज़ा बेग आदी उपस्थित होते.

Sunday, April 18, 2021

अधिस्वीकृतीधारक पत्रकाराप्रमाणे इतर पत्रकारांनाही वृत्त संकलनाची संचारबंदीत सूट द्या - किशन बारहाते

अधिस्वीकृती धारक पत्रकाराप्रमाणे इतर पत्रकारांनाही वृत्त संकलनासाठी संचारबंदीत सूट द्या - किशन बारहाते
मानवत / मुस्तखीम बेलदार 
जागतिक महामारी असलेल्या कोरोना आजाराने राज्यात थैमान घातले असून कोरोना आजार आटोक्यात आणण्यासाठी शासनाच्या वतीने विविध प्रकारच्या उपाययोजना  करण्यात येत असुन कोरोना  रुग्णांची वाढती संख्या खंडित करण्यासाठी राज्यात १५ एप्रिलपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे दरम्यान या काळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर घटकांना या संचारबंदीत बाहेर फिरता येणार नाही कोरांना ची साखळी तोडण्यासाठी आणि महामारी चे संकट रोखण्यासाठी सरकारने निर्णय घेताना केवळ अधिस्वीकृतीधारक पत्रकारांनाच संचार बंदी च्या निर्बंधातून सूट दिली आहे राज्यात अधिस्विकृतीधारक पत्रकाराची संख्या नाममात्र असून प्रत्यक्ष वृत्त संकलनाचे काम करणाऱ्या माध्यमातील पत्रकारांची मोठी अडचण होत आहे कोरोना चे संकट रोखण्यासाठी प्रशासनाला योग्य दिशा दाखवण्याचे आणि जनतेला जागृत करण्याचे काम माध्यमात काम करणारे पत्रकार करत असतात मात्र विविध माध्यमात काम करणाऱ्या बहुतांशी पत्रकारांकडे अधिस्वीकृती पत्रिका नसल्यामुळे संचार बंदी च्या काळामध्ये वृत्तसंकलन करण्यास अडचणीचे होऊन याचा प्रशासन आणि शासनाला फटका बसेल जनतेला योग्य माहिती मिळणार नाही जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे नोंद असलेल्या वृत्तपत्र ,वृत्तवाहिन्या डिजिटल मीडियात काम करणाऱ्या  पत्रकारांना संचार बंदी च्या नियमातून सूट द्यावी यासाठी जिल्हा प्रशासनाला आदेश द्यावेत अशी मागणी मानवत तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष किशन बारहाते  यांनी दैनिक गाववाला शी  बोलताना केली आहे.

अधिस्वीकृती धारक पत्रकाराप्रमाणे इतर पत्रकारांनाही वृत्त संकलनासाठी संचारबंदीत सूट द्या - किशन बारहाते

अधिस्वीकृती धारक पत्रकाराप्रमाणे इतर पत्रकारांनाही वृत्त संकलनासाठी संचारबंदीत सूट द्या - किशन बारहाते
मानवत / मुस्तखीम बेलदार 
जागतिक महामारी असलेल्या कोरोना आजाराने राज्यात थैमान घातले असून कोरोना आजार आटोक्यात आणण्यासाठी शासनाच्या वतीने विविध प्रकारच्या उपाययोजना  करण्यात येत असुन कोरोना  रुग्णांची वाढती संख्या खंडित करण्यासाठी राज्यात १५ एप्रिलपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे दरम्यान या काळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर घटकांना या संचारबंदीत बाहेर फिरता येणार नाही कोरांना ची साखळी तोडण्यासाठी आणि महामारी चे संकट रोखण्यासाठी सरकारने निर्णय घेताना केवळ अधिस्वीकृतीधारक पत्रकारांनाच संचार बंदी च्या निर्बंधातून सूट दिली आहे राज्यात अधिस्विकृतीधारक पत्रकाराची संख्या नाममात्र असून प्रत्यक्ष वृत्त संकलनाचे काम करणाऱ्या माध्यमातील पत्रकारांची मोठी अडचण होत आहे कोरोना चे संकट रोखण्यासाठी प्रशासनाला योग्य दिशा दाखवण्याचे आणि जनतेला जागृत करण्याचे काम माध्यमात काम करणारे पत्रकार करत असतात मात्र विविध माध्यमात काम करणाऱ्या बहुतांशी पत्रकारांकडे अधिस्वीकृती पत्रिका नसल्यामुळे संचार बंदी च्या काळामध्ये वृत्तसंकलन करण्यास अडचणीचे होऊन याचा प्रशासन आणि शासनाला फटका बसेल जनतेला योग्य माहिती मिळणार नाही जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे नोंद असलेल्या वृत्तपत्र ,वृत्तवाहिन्या डिजिटल मीडियात काम करणाऱ्या  पत्रकारांना संचार बंदी च्या नियमातून सूट द्यावी यासाठी जिल्हा प्रशासनाला आदेश द्यावेत अशी मागणी मानवत तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष किशन बारहाते यांनी केली आहे.

Friday, April 16, 2021

परभणी येथील शेख शाहेद याचा पहिला रोजा संपन्न

शेख शाहेद याचा पहिला रोजा संपन्न 
परभणी / प्रतिनीधी 
परभणी शहरातील मेहराज नगर परीसरातील रहिवासी शेख शाहेद शेख सिराज वय ९ वर्ष या चिमुकल्याने पविञ रमजान महिण्याचे औचित्य साधुन १६ एप्रिल रोजी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा ( उपवास )पुर्ण केला आहे.रमजान महिण्याच्या रोजाला मुस्लीम बांधवामध्ये अनन्यसाधारण महत्व असुन या महिण्यात मुस्लीम बांधव सलग महिणाभर रोजा ठेवुन विविध धार्मिक कार्य पार पाडतात व अल्लाहची आराधना करतात आणी याच महिण्यात लहान मुले हि आपल्या जीवनातील रोजाची सुरुवात करतात याचीच प्रचिती म्हणुन नऊ वर्षिय शेख शाहेद शेख सिराज या चिमुकल्याने तपत्या उन्हाची पर्वा न करता आपला पहिला रोजा यशस्वीपणे पुर्ण केला या बद्दल शेख शाहेद याचे आई, वडिल शेख सिराज आदीनी कौतुक करुन अभिनंदन केले आहे

परभणी येथील शेख शाहेद याचा पहिला रोजा संपन्न .

शेख शाहेद याचा पहिला रोजा संपन्न 
परभणी / प्रतिनीधी 
परभणी शहरातील मेहराज नगर परीसरातील रहिवासी शेख शाहेद शेख सिराज वय ९ वर्ष या चिमुकल्याने पविञ रमजान महिण्याचे औचित्य साधुन १६ एप्रिल रोजी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा ( उपवास )पुर्ण केला आहे.रमजान महिण्याच्या रोजाला मुस्लीम बांधवामध्ये अनन्यसाधारण महत्व असुन या महिण्यात मुस्लीम बांधव सलग महिणाभर रोजा ठेवुन विविध धार्मिक कार्य पार पाडतात व अल्लाहची आराधना करतात आणी याच महिण्यात लहान मुले हि आपल्या जीवनातील रोजाची सुरुवात करतात याचीच प्रचिती म्हणुन नऊ वर्षिय शेख शाहेद शेख सिराज या चिमुकल्याने तपत्या उन्हाची पर्वा न करता आपला पहिला रोजा यशस्वीपणे पुर्ण केला या बद्दल शेख शाहेद याचे आई, वडिल शेख सिराज आदीनी कौतुक करुन अभिनंदन केले आहे

Monday, April 12, 2021

मानवत येथे लाईफ लाईन हॉस्पिटलचे उदघाटन मुस्लीम धर्मगुरू मुफ्ती मोहम्मद ईसाक यांच्या हस्ते संपन्न

मानवत येथे लाईफ लाईन हॉस्पिटलचे शुभारंभ 
मानवत / मुस्तखीम बेलदार 

मानवत येथे डॉ.अलीम सय्यद व डॉ.सौ.आरजु सय्यद या डॉक्टर दामपत्यांचे  लाईफ लाईन हॉस्पिटलचे शुभारंभ दि.१२ एप्रिल रोजी तलाब कट्टा रोड जुने रजिस्ट्रि आँफिस जवळ  मुस्लीम धर्मगुरू मुफ्ती मोहम्मद ईसाक यांच्या हस्ते उदघाटन  करण्यात आले .यावेळी मौलाना असलम,संजय नाईक,ओमभाऊ चव्हाण ,मौलाना मुजाहेद,सय्यद सत्तार,अमानुल्ला खान,अकबर अन्सारी ,सय्यद ईस्माईल ,सय्यद कलीम,शेख समीर आदी उपस्थीत होते..

Sunday, April 11, 2021

राज बेलदार समाजाने कोविड लसीकरण करुन घ्यावे - सय्यद अबरार ईलाहि

राज बेलदार समाजाने कोविड लसीकरण करुन घ्यावे -  सय्यद अबरार ईलाहि 
मानवत / मुस्तखीम बेलदार 

 कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क, सुरक्षीत अंतर व सतत हात साबणाने स्वच्छ करणे या त्रिसूत्रीच्या पालनासह कोविडचे लसीकरण मोठ्या प्रमाणात आवश्यक आहे  शासनाच्या निर्देशाप्रमाणे शहरी व  ग्रामीण भागात लसीकरण वाढावे यासाठी कोविड लसीकरण मोहिमेमध्ये राज बेलदार समाजातील  नागरीकांनी सहभाग घेऊन ४५ वर्ष वरील सर्व नागरीकांनी लस घ्यावी असे आवाहान राज बेलदार समाजसेवा मंडळाचे महाराष्ट्र अध्यक्ष सय्यद अबरार ईलाहि यांनी केले आहे.
शहरी व ग्रामीण भागातील जेष्ठ मंडळी व गावातील नागरिकांनी  शंभर टक्के लसीकरण करून घ्यावे 
कोरोनाच्या प्रादुर्भावापासून जेष्ठ मंडळींचे सरंक्षण व्हावे म्हणून त्यांचे लसीकरण करून घेण्यासाठी  पुढाकार घेणे महत्त्वाचे  आहे यात कोणताही साईड ईफेक्ट नाहि १ एप्रिल २०२१ पासून ४५ वर्ष वयोगटावरील नागरिकांना कोरोनाची लस आरोग्य विभागाकडुन  देण्यास सुरुवात झाली आहे  राज बेलदार समाजातील नागरिकांनी आपल्या व  कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी आवर्जून लस घ्यावी असे आवाहन राज बेलदार समाजसेवा मंडळाचे महाराष्ट्र अध्यक्ष सय्यद अबरार ईलाहि यांनी केले आहे.

Saturday, April 10, 2021

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती घरातच साजरी करा - प्रा .विठ्ठल तळेकर

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती घरातच साजरी करा - प्रा .विठ्ठल तळेकर

मानवत / मुस्तखीम बेलदार 
 विचारवंत, समाजसुधारक, लेखक, तत्वज्ञानी, बांधकामव्यावसायिक ,संपादक  ,कवी ,नाटककार,छत्रपती चा  पहिला पोवाडा रचणारे, महाराष्ट्रातील क्रांतिकारक म्हणून ओळखले जात असे 
भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते चुल आणि मुलं हे गुलामगिरी चे साखळदंड मोडीत काढण्याचे काम फुले दाम्पत्याने केले त्याचे योगदान  अमूल्य आहे 
त्यांचे उपकार कधीही न फिटणारे आहे 
११ एप्रिल रोजी ची त्यांची  जयंती सर्व फुले प्रेमी नी  कोरोना ची परिस्थिती पाहता प्रशासनाने दिलेल्या नियमाचे पालन करुन घरातच  राहून जयंती साजरी करावी किमान एक दिवस तरी फुलेंच्या विचारांची रुजवन आपल्या मुलांवर करावी  आणि जयंती साजरी करावी असे आव्हान प्रा .विठ्ठल तळेकर 
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद परभणी तथा प्रदेश संघटन सचिव राष्ट्रवादी ओबीसी सेल तर्फे करण्यात आले आहे.


Wednesday, February 24, 2021

सर्दि खोकला ताप आल्यास आर टि पी सी आर तपासणी करा - डॉ. विठ्ठल काळे

सर्दि खोकला ताप आल्यास आर टि पी सी आर तपासणी  करा  - बालरोग तज्ञ डॉ. विठ्ठल काळे

मानवत / मुस्तखीम बेलदार 
सध्या महाराष्ट्रामध्ये कोरोना  ने पुन्हा डोके वर काढले आहे व रुग्ण संख्या मध्ये पुन्हा एकदा वाढ होताना दिसून येत आहे यासाठी आपण याला गांभीर्याने बघण्याची गरज असुन मी जबाबदार या मोहिमे चे तंतोतंत पालन करुन  नियमित पणे माक्स चा वापर करावा तसेच हात वारंवार स्वाच्छ धुवावे शासनाने दिलेल्या नियमाचे पालन करावे व शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे व सर्दि खोकला ताप आल्यास आर टि पी सी आर तपासणी  करावे असे आव्हान मानवत येथील  डॉ. विठ्ठल काळे यांनी केले आहे सध्या प्रशासन कळून माकस  न लावणाऱ्या नागरिकांवर ही कारवाई होत आहे आपणही आपली व आपल्या परिवाराची काळजी घेणे सध्या गरजेचे आहे शासनाने दिलेल्या पूर्ण नियमाचे पालन करावे  माकस  चा वापर करावा सोशल डिस्टन्स ठेवावे  सॅनिटायझर चा वापर करावा नियमितपणे आपले हात स्वच्छ ठेवावे व शासनाने दिलेल्या पूर्ण नियमाचे पालन करावे असे आवाहन मानवत येथील सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. विठ्ठल काळे यांनी केले आहे.

Sunday, November 29, 2020

महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ. सतिश चव्हाण यांना मोठ्या मताधिंक्यांने निवडुन द्या - प्रेरणा ताई वरपुडकर

महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ. सतिश चव्हाण यांना मोठ्या मताधिंक्यांने निवडुन द्या - प्रेरणा ताई वरपुडकर 
मानवत / मुस्तखीम बेलदार 
दि.२९: औरंगाबाद पदवीधर मतदार संघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ. श्री.चव्हाण सतिश भानुदासराव यांच्या प्रचारार्थ दि.२९ नोव्हेंबर रोजी  पाथरी विधानसभा मतदारसंघातील मानवत येथे प्रेरणाताई समशेर वरपुडकर सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस यांच्या प्रमुख उपस्थीतीत शहर व ग्रामीण भागातील काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व पदवीधर मतदारांना बुथ निहाय मार्गदर्शन करुन महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ. श्री.चव्हाण सतिश भानुदासराव यांना मोठ्या मतध्यिंक्यांने विजयी करण्याचे आवाहान यावेळी केले.
यावेळी तुकाराम साठे सर (जिल्हा अध्यक्ष ओबीसी सेल परभणी), बाबुरावजी नागेश्वर (जि. प. सदस्य परभणी), सिध्देश्वर लाडाणे (ता.अध्यक्ष काँग्रेस कमेटी मानवत), चंद्रकांत सुरवशे (संचालक कृ.उ.बा.समीती मानवत), बाबासाहेब अवचार (संचालक कृ.उ.बा.समीती मानवत), अंबादास तुपसमुंद्रे (संचालक कृ.उ.बा.समीती मानवत), प्रभाकर जाधव (संचालक कृ.उ.बा.समीती मानवत), महेश कोक्कर (नगरसेवक मानवत), ऋषीकेश बारहाते (नगरसेवक मानवत), सर्जेराव देशमुख (नगरसेवक मानवत), गोपाल गौड (नगरसेवक मानवत) डॉ.रामचंद्र भिसे, आसाराम काळे (ता.अध्यक्ष युवक काँग्रेस मानवत), विशाल यादव (उपाध्यक्ष मानवत), भगिरथ कदम (सचिव मानवत), ॲड.लुकमान बागवान, होगे सर ,आनंद पठाडे, ज्ञानेश्वर निर्वळ, मनोहर कदम, मधुकर कदम, श्रीकांत देशमुख, मनोज चव्हाण श्रीधर धोपटे, ओंकार आर्दड व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने  उपस्थित होते.


Wednesday, November 18, 2020

मानवत येथील डॉ. नेत्रदीप दगडू चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दिव्यांग तरुणाला तीन चाकी सायकलचे वाटप

दिव्यांग तरुणाला तीन चाकी सायकलचे वाटप 
[] डॉ. नेत्रदीप दगडू चॅरिटेबल ट्रस्ट चा उपक्रम[] 
मानवत/ मुस्तखीम बेलदार 
दि.१८ : स्वर्गीय डॉ. नेत्रदीप दगडू यांच्या जयंती निमित्त शहरातील डॉ. नेत्रदीप चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शहरातील गरजु दिव्यांग तरुणांला  मदतीचा हात देत मोफत तीन चाकी सायकलचे वाटप  १७ नोव्हेंबर रोजी करण्यात आले. या सायकलच्या साहाय्याने तरुणाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी मदत मिळणार आहे.
चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाला महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब भेंडेकर, अध्यक्ष डॉ एन बी दगडू, डॉ निनाद दगडु, डॉ मनिषा गुजराथी, ॲड गणेश मोरे पाटील,महसूल कर्मचारी संघटनेचे तालुका अध्यक्ष मोहन गिराम, श्री वीरकर, डॉ कहेकर, कुलदिप दगडु, आदी उपस्थित होते. शहरातील बांगड प्लॉट भागतातील रहिवाशी शेख लतीफ शेख मोईन या दिव्यांग तरुणाला तीन चाकी सायकल भेट दिली. यावेळी  झालेल्या कार्यक्रमात बोलताना नाना साहेब भेंडेकर यांनी सामजिक बांधिलकी जोपासणारे उपक्रम राबवून गरजूना मदत करण्याचे आव्हान केले. दगडु चॅरिटेबल ट्रस्टच्या इतर उपक्रमाची माहिती दिली . डॉ निनाद दगडु यांनी नव्याने सुरु करण्यात आलेल्या उपक्रमा विषयी माहिती दिली.  प्रास्तावीक सत्यशील धबडगे यांनी केले कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार  किशोर तूपसागर यांनी मानले. 


Saturday, November 14, 2020

जळगाव येथील अमानुष घटनेचा मानवत येथील राष्ट्रीय चर्मकार महासंघांच्या वतीने निषेध

जळगाव येथील अमानुष घटनेचा मानवत येथील राष्ट्रीय चर्मकार महासंघांच्या वतीने निषेध 
मानवत / मुस्तखीम बेलदार 
दि.१३: मानवत येथील राष्ट्रीय चर्मकार महासंघ
च्या वतीने दिनांक १२ नोव्हेंबर रोजी मा. ना. उद्धवजी ठाकरे साहेब
मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना तहसीलदार  मानवत मार्फत  निवेदन सादर करुन पिडित चर्मकार समाजातील तरुणीवर सामूहिक बलात्कार करून विष पाजुन मारण्याचे अमानुष कृत्य करणाऱ्या नराधमावर कठोर कारवाई करून फाशी देण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात नमुद केले आहे की चर्मकार समाजातील २० वर्षीय युवती मामाच्या गावी टोळी ता. पारोळा जि. जळगाव येथे दिवाळीसाठी आली असता. गावातील चार नराधमांनी तिचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिला विष पाजले व मेली समजून सोडून दिले. या अमानुष घटनेचा राष्ट्रीय चर्मकार महासंघ जाहीर निषेध करीत आहे व  पिडितावर बलात्कार करणाऱ्या आरोपींना फास्टट्रॅक कोर्टात केस चालून लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी पिडिताच्या  कुटुंबाचे पुनर्वसन शहरात करण्यात यावे व त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे,ज्या पोलिसांनी पिडिताचा  मृत्यूपूर्व जबाब घेतला नाही त्या सर्व पोलीसांना सह आरोपी करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा,पडळी ता. राधानगरी जि. कोल्हापूर येथील चर्मकार समाजाच्या २० वर्षीय तरूणीवर बलात्कार करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.  यामध्ये जर लवकरात लवकर कारवाही नाही झाली तर राष्ट्रीय चर्मकार महासंघाकडून महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा निवेदनात देण्यात आला आहे.निवेदनावर राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे तालुकाध्यक्ष मुरली ठोंबरे,उपअध्यक्ष
ज्ञानेश्वर पानझाडे,सल्लागार विलास पतंगे,शहर प्रमुख हनुमान नांदुरे,कार्याध्यक्ष नितीन हाळणे,
युवा अध्यक्ष परमेश्वर पाटील,केशव पवार
अर्जुन ठोंबरे,गणपत ठोंबरे,राधेश्याम कुरील,रमेश केंदळे,राजेंद्र कांबळे,रामेश्वर आगवणे आदीच्या स्वाक्षरी आहेत.


Sunday, November 1, 2020

पै. तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त मानवत येथे नेञरोग तपासणी शिबीर,

मानवत येथे नेञरोग तपासणी शिबीर संपन्न.
मानवत / प्रतिनिधी 
दि.१: टायगर ग्रुप चे महाराष्ट्र अध्यक्ष पै. तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त दि.१ नोव्हेंबर रोजी मानवत येथील वाघेश्वर मंदिर स्वामी दिव्यानंद उद्यान येथे नेत्ररोग तपासणी निदान शिबिराचे आयोजन सुनील भाऊ जाधव व प्रीतम भाऊ खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते,
 या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन डॉक्टर असोसिएशनचे मानवत अध्यक्ष डॉ.योगेश तोडकरी, नेत्रचिकित्सक अधिकारी डॉ.मोहन कुमावत, नेत्रचिकित्सक अधिकारी डॉ. खान शकिल अहेमद, युवा नेते यश दादा कत्रुवार, टायगर ग्रुपचे समीर शेख यांच्या हस्ते करुन कार्यक्रम सुरु करण्यात आले .या शिबिरात ४२ नागरिकांची नेत्रतपासणी करण्यात आली यात १२ नागरीकांना  मोती बिंदू झालेले आढळले यांना यावेळी  योग्य मार्गदर्शन करून  परभणी येथे शस्त्रक्रिया साठी पाठविण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास माजी आमदार मोहनभाऊ फड,युवानेते डॉ.अंकुश लाड,सुरेश भुमरे,बाबा हालनोर,दत्तराव चौधरी यांनी सदिच्छा भेट दिली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समीर शेख, अविनाश दहे,शुभम दहे, अनिल पडूळकर वाजेद भैया शेख, दिपक लाड, अभी सांगुळे , वसीम शेख आदींनी परिश्रम घेतले.

Tuesday, October 27, 2020

पदविधरांच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव प्रयत्न करणार - आ. सतिशभाऊ चव्हाण.

पदविधरांच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव प्रयत्न करणार - आ. सतिशभाऊ चव्हाण. 
मानवत / मुस्तखीम बेलदार 
दि.२७: मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे राष्ट्रवादी, कॉग्रेस व शिवसेना  आघाडीचे उमेदवार आमदार सतिश चव्हाण यांनी  मानवत येथे दि.२७ ऑक्टोबर. रोजी शिक्षक ,पदविधर मतदाराशी संवाद साधुन त्यांच्या अडि अडचणी जाणुन घेतल्या.
यावेळी मार्गदर्शन करताना आ. सतिशभाऊ चव्हाण म्हणाले की,वाचन संस्कृती विकसित करण्यासाठी ग्रंथालय वाढीसाठी प्रयत्न करणार 
तसेच पदविधरांच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव प्रयत्न करणार असे त्यांनी यावेळी  सांगितले . आ.सतीशभाऊ चव्हाण यांनी सकाळी ११ वाजता जेष्ट समाजसेवक तथा विधीतज्ञ गणेश मोरे पाटिल यांच्या बाजार समिती येथील आडत दुकानावर भेट दिली यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला या नंतर कॉग्रेस नेते बालकिशनजी चांडक व के के एम कॉलेज येथे त्यांनी भेट दिली या नंतर तालुकाध्यक्ष सदाशिव होगे सर यांच्या शिवाजी नगर येथील निवासस्थानी भेट दिली यावेळी त्यांचा विविध संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी विधीतज्ञ गणेश मोरे पाटिल,बाळुभाऊ मोरे पाटिल,
अँड. सुरेश बारहाते,पंकज आंबेगावकर सभापती कृ.  उ. बा.स. ,संतोष लाडाणे, रामप्रसाद अवचार,डाॅ. संतोष खडसे, डाॅ.राजकुमार लडडा,डाॅ. सचिन कदम,केशव शिंदे , प्रा. मोहन बारहाते,गजमल सर , शिवसेना शहरप्रमुख बालाजी दहे, सत्यशिल धबडगे ,भैय्यासाहेब गायकवाड ,अलीम खान, राष्ट्रवादी चे शहराध्यक्ष शेख जुबेर,विठ्ठल तळेकर,उद्धव  हारकळ ,अनुरथ काळे, उध्दव भिसे,संजय लड्डा, सुनील दगडु,प्रा.नागनाथ कदम,रुपेश काबरा,सुभाषरावजी बारहाते ,मुस्तखीम बेलदार ,
कृष्णा शिंदे, मोहन महिपाल ,कृष्णा गजमल यांच्यासह सर्व बुथ प्रमुख तसेच पदविधर उपस्थित होते.

Friday, October 23, 2020

मानवत येथे शिष्यवृत्ती खाते उघडण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकाची टाळाटाळ []राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शेख जुबेर यांच्यातर्फे तहसीलदारांना निवेदन []

मानवत येथे शिष्यवृत्ती खाते उघडण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकाची टाळाटाळ
[]राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शेख जुबेर यांच्यातर्फे तहसीलदारांना निवेदन []
मानवत / मुस्तखीम बेलदार 
दि.२३: शिक्षणापासून कुणीही वंचित राहू नये यासाठी शासनामार्फत वेगवेगळ्या प्रकारची शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी राष्टियकृत बँकेत खाते असणे आवश्यक आहे परंतु राष्ट्रीयकृत बँकेच्या व्यवस्थापनाच्या ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थ्यावर अन्याय होत असल्याचे चित्र मानवत येथे  दिसून येत आहे.

त्यामुळे शिष्यवृत्तीपासून विद्यार्थी वंचित राहण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही अल्पसंख्यांक व मागासवर्गीय समाजातील पालकांची आर्थिक परिस्थिती अगोदरच हलाखीची आहे....

त्यातून बँक खाते उघडण्यासाठी पैसे आणायचे कुठून असा प्रश्न त्यांना पळत आहे त्याच नावाने शिष्यवृत्ती सुरु केली असली तरी तिची अंमलबजावणी करताना येणारे अडथळे लक्षात घेतले जात नाही 
त्याच्यात सध्या कोरोना च्या  पार्श्वभूमीवर..
मानवत शहरातील कॅनरा बँक,एस.बी.आय. बँक, स्टेट बँक ऑफ हैदराबाद,बँक ओफ बडोद्रा, या बँक मध्ये सुविधा असून ऑनलाईन खाते उघडले जाते मात्र दहा वर्षाच्या आतील विद्यार्थ्यांचे खाते उघडले जात नाही याकरिता विद्यार्थीचे पालक हैराण झाले .
मानवत येथील राष्ट्रीय कृती बँकात शिष्यवृत्ती साठी लागणारे खाते त्वरित उघडावे या मागणीचे निवेदन दि. २२ ऑक्टोंबर रोजी राष्ट्रवादी पक्षाचे शहराध्यक्ष शेख जुबेर यांच्यातर्फे माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे एका निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर कृष्णा शिंदे ,सुनील कापसे, सय्यद तजम्मुल, वैजनाथ महिपाल ,माऊली आंबेगावकर आदीच्या स्वाक्षरी आहेत.

Tuesday, October 20, 2020

मानवत येथे पै.तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त टायगर ग्रुपच्या वतीने रक्तदान शिबीर

मानवत येथे पै.तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन 
मानवत / मुस्तखीम बेलदार 
दि.२०: मानवत येथे पै.तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन दि.२० आँकटोबंर रोजी महाराणा प्रताप चौक येथे टायगर ग्रुप मानवत  यांच्या वतीने करण्यात आले होते.
टायगर ग्रुप चे महाराष्ट्र अध्यक्ष  पै.तानाजी भाऊ जाधव यांचा वाढदिवस प्रत्येक वर्षी मोठ्या ऊत्साहाने व विविध सामाजिक कार्य करुन महाराष्ट्र भर  साजरा करण्यात येतो परंतु यंदा कोरोना या जागतिक महामारीमुळे अवाढव्य खर्च न करता सामाजिक बांधिलकी जपत व जिल्हयात रक्तांचा पुरवठा अत्यंल्प असल्यामुळे जिल्हाध्यक्ष सुनील भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील टायगर ग्रुप च्या कार्यकर्ते च्या वतीने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान  कार्यक्रमाची सुरुवात छञपती शिवाजी महाराज व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करुन करण्यात आली  यास मोठा प्रतिसाद मिळाला आहे . रक्तदान घेण्यास  परभणी येथील न्यु लाईफ ब्लड बँक यांनी सहकार्य केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी टायगर ग्रुप तालुका अध्यक्ष  समीरभैय्या शेख ,शहराध्यक्ष शुभम दहे,शेख वाजेद,अनील भाऊ पडूळकर,करन काळे,विष्णू उपाळे,अभी सागुंळे  आदीनी परीश्रम घेतले.


मानवत येथे पै.तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर.

मानवत येथे पै.तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन 
मानवत / मुस्तखीम बेलदार 
दि.२०: मानवत येथे पै.तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन दि.२० आँकटोबंर रोजी महाराणा प्रताप चौक येथे टायगर ग्रुप मानवत  यांच्या वतीने करण्यात आले होते.
टायगर ग्रुप चे महाराष्ट्र अध्यक्ष  पै.तानाजी भाऊ जाधव यांचा वाढदिवस प्रत्येक वर्षी मोठ्या ऊत्साहाने व विविध सामाजिक कार्य करुन महाराष्ट्र भर  साजरा करण्यात येतो परंतु यंदा कोरोना या जागतिक महामारीमुळे अवाढव्य खर्च न करता सामाजिक बांधिलकी जपत व जिल्हयात रक्तांचा पुरवठा अत्यंल्प असल्यामुळे जिल्हाध्यक्ष सुनील भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील टायगर ग्रुप च्या कार्यकर्ते च्या वतीने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान  कार्यक्रमाची सुरुवात छञपती शिवाजी महाराज व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करुन करण्यात आली  यास मोठा प्रतिसाद मिळाला आहे . रक्तदान घेण्यास  परभणी येथील न्यु लाईफ ब्लड बँक यांनी सहकार्य केले.

Thursday, September 24, 2020

बेलदार रत्न ईजि.सय्यद अहेमद साहेब यांच्या स्मृती दिनानिमित्त कोरोना योध्दा सन्मानपञाचे वाटप.

बेलदार रत्न ईजि.सय्यद अहेमद साहेब यांच्या स्मृती दिनानिमित्त  कोरोना योध्दा सन्मानपञाचे वाटप.

विशेष प्रतिनीधी   / मुस्तखीम बेलदार 

दि.२४: राज बेलदार समाजसेवा मंडळ व सा.राज घोषणा परिवाराच्या वतीने बेलदार रत्न ईजि.सय्यद अहेमद सय्यद चॉद साहेब यांच्या स्मृती दिनानिमित्त  कोरोना योध्दा सन्मानपञाचे वाटप करण्याचे आयोजन 
राज बेलदार समाजसेवा मंडळ व सा.राज घोषणा चे मुख्यसंपादक सय्यद अबरार ईलाहि यांच्या मार्गदर्शनाखाली राज बेलदार समाजातील  शिक्षक ,डॉकटर , सामाजिक कार्यकर्ते, पञकार ,शासकिय अधिकारी  यांच्यासह ज्यांनी ज्यांनी कोरोना काळात आपल्या  क्षेत्रात उत्तम कामगीरी करुन कोरोना या महामारीत आपली व आपल्या परीवाराची जिवाची पर्वा ना करता कोरोना या राष्ट्रीय आपदात आपले योगदान दिल्याबद्दल कोरोना योध्दा सन्मानपञ व पुष्पगुच्छ देऊन  गौरविण्यात येणार आहे यासाठी समाजबांधवानी आपले आधारकार्ड ,एक पासपोर्ट फोटो राज बेलदार समाजसेवा मंडळ मुख्य कार्यालय दर्गारोड परभणी येथील कार्यालयात जमा करावा किंवा मो.9011633704, 9860109007 या क्रंमाकावर संपर्क करण्याचे  आवाहान संघटनाचे अध्यक्ष सय्यद अबरार ईलाहि ,मा. नगरसेवक सय्यद नोमान हुसैनी कौसर , महाराष्ट्र राज्य संघटक मुस्तखीम बेलदार यांनी केले आहे.

Sunday, September 20, 2020

संजय नाईक यांनी वाढदिवसानिमित्त अवाढवी खर्च न करता वृक्षलागवड साठी ३५५५ रु. वृक्षवंल्ली फाउंडेशन ला केली मदत

संजय नाईक यांनी  वाढदिवसानिमित्त अवाढवी खर्च न करता वृक्षलागवड साठी ३५५५ रु. वृक्षवंल्ली फाउंडेशन ला दिली देणगी.
मानवत / मुस्तखीम बेलदार 

दि.२०: मानवत तालुका पञकार संघाचे अध्यक्ष संजय नाईक यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त अवाढवी खर्च न करता वाढदिवस साध्या पध्दतीने साजरा करुन सामाजिक बांधिलकी म्हणुन वृक्षलागवड व संवर्धनासाठी रामपुरी येथील वृक्षवंल्ली फाउंडेशन ला ३५५५   रुपयाची देणगी २० सप्टेंबर रोजी देऊन वाढदिवस साध्यापध्दतीने साजरा करुन समाजात नवा आदर्श निर्माण केला आहे या उपक्रमाबद्दल संजय नाईक यांचे अभिनंदन होत आहे व त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळत आहेत.

Monday, September 7, 2020

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद पदवीधर संघटना नांदेड याच्या वतीने विविध मागण्या साठी काळ्या फिती लावून आंदोलन.

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद पदवीधर संघटना नांदेड याच्या  वतीने काळ्या फिती लावून आंदोलन. 

विशेष प्रतिनिधी / मुस्तखीम बेलदार 

दि. ७: महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद पदवीधर संघटना नांदेड तर्फ वारंवार प्रत्यक्ष आप्रत्यक्ष मा. मंत्री मा. आमदार, खासदार साहेबाच्या शिफारस सह शासना कडे सातत्याने विविध प्रलंबित मागण्या मांडल्या आहेत परंतु शासनाने आतापर्यंत एक ही रास्त  मागणी मान्य केली नाही याचा निषेध म्हणून 
दि.७ सप्टेंबर  रोजी जिल्हा परिषद नांदेड येथील  मा.मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना पदवीधर संघटनेच्या  वतीने विविध मागण्यांचे निवेदन देऊन काळ्या फिती लावून नियमित कर्तव्य कर्मचाऱ्यांचे वतीने बजावन्यायत आले आहे या वेळी शेख मतीन, सुनील आघाव, श्री वैद्य इत्यादी कर्मचारी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद पदवीधर संघटना नांदेड याच्या वतीने विविध मागण्या साठी काळ्या फिती लावून आंदोलन.

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद पदवीधर संघटना नांदेड याच्या  वतीने काळ्या फिती लावून आंदोलन. 

विशेष प्रतिनिधी / मुस्तखीम बेलदार 

दि. ७: महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद पदवीधर संघटना नांदेड तर्फ वारंवार प्रत्यक्ष आप्रत्यक्ष मा. मंत्री मा. आमदार, खासदार साहेबाच्या शिफारस सह शासना कडे सातत्याने विविध प्रलंबित मागण्या मांडल्या आहेत परंतु शासनाने आतापर्यंत एक ही रास्त  मागणी मान्य केली नाही याचा निषेध म्हणून 
दि.७ सप्टेंबर  रोजी जिल्हा परिषद नांदेड येथील  मा.मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना पदवीधर संघटनेच्या  वतीने विविध मागण्यांचे निवेदन देऊन काळ्या फिती लावून नियमित कर्तव्य कर्मचाऱ्यांचे वतीने बजावन्यायत आले आहे या वेळी शेख मतीन, सुनील आघाव, श्री वैद्य इत्यादी कर्मचारी उपस्थित होते.

Sunday, September 6, 2020

भाजपच्या मानवत तालुका अल्पसंख्याक अध्यक्षपदी गुलाब शेख यांची निवड.

भाजपच्या मानवत तालुका अल्पसंख्याक अध्यक्षपदी गुलाब शेख यांची निवड. 
मानवत / मुस्तखीम बेलदार 
दि. ६: भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते अशी ओळख असणारे तथा जेष्ट समाजसेवक  गुलाब शेख यांची दि. ६ सप्टेंबर रोजी भाजपच्या मानवत तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.तालुका अध्यक्ष विश्वनाथ प्रल्हादराव लाडाने यांच्या स्वाक्षरी चे नियुक्ती पत्र  पाथरी विधानसभा चे माजी आमदार मोहन फड यांच्या हस्ते मानवत येथील गार्डन परिसरात गुलाब शेख यांना देण्यात आले आहे. 
यावेळी युवक जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, मोईज अन्सारी, ओ बी सी  जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, राजू रणदिवे, आसेफ खान, बोचरे पाटील आदी उपस्थित होते. गुलाब शेख  यांच्या  निवडीचे स्वागत होत असून त्यांना पुढील कार्यासाठी  शुभेच्छा मिळत आहें. 

Saturday, August 29, 2020

गणेश विसर्जन करताना नियमावलीचे पालन करा - मानवत पोलीस निरीक्षक उमेश पाटिल यांचे आवाहान.

गणेश विसर्जन करताना  नियमावलीचे  पालन करा - पो.नि.उमेश पाटिल  
मानवत / मुस्तखीम बेलदार 

दि.२९: जिल्हा अधिकारी साहेब  परभणी व पोलीस अधीक्षक साहेब परभणी यांनी कोरोना संसर्गजन्य आजार परभणी जिल्ह्यात जास्त प्रमाणात प्रसार होत असल्यामुळे  सर्व गणेश मंडळाचे विसर्जन मिरवणुका यापूर्वीच रद्द केले आहेत .तरी प्रत्येकाने आपापल्या गणेश मंडळाची आरती करून  विसर्जन करिता नगरपरिषद मानवत यांचे  ट्रॅक्टर  प्रत्येक गल्लीत व वार्डत येणार आहे.त्याच ट्रॅक्टर मध्ये गणेश मुर्ती  ठेवावे कोणीही स्वतः गणेश मूर्तीचे विसर्जन करणार नाही याची नोंद  मानवत शहरातील  सर्व सार्वजनिक  गणेश मंडळ व घरगुती गणपती  यांच्या  अध्यक्ष उपाध्यक्ष  व इतर सदस्यांनी  घ्यावी असे आवाहान मानवत पोलीस स्टेशनचे  पोलीस निरीक्षक उमेश पाटिल यांनी केले आहे.

Friday, August 21, 2020

मानवत कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचाऱ्यांचे आंदोलन [] कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत समाविष्ट करण्याची मागणी []

मानवत कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचाऱ्यांचे आंदोलन
[] कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत समाविष्ट करण्याची मागणी []

मानवत / मुस्तखीम बेलदार 
दि.२१ : केंद्राने काढलेल्या नेमणुकीचा आदेश मागे घ्यावा व बाजार समिती कर्मचाऱ्यांना  कर्नाटक राज्याप्रमाणे शासकीय सेवेत घ्यावे या मागणीसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती च्या  कर्मचाऱ्यांनी २१ ऑगस्ट रोजी बाजार समितीचे सर्व व्यवहार बंद ठेवत आंदोलन केले. 
केंद्र सरकारने ५ जून रोजी अध्यादेश काढून बाजार समित्यांच्या आवराबाहेरील शेतमालाच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार नियमन मुक्त करून बाजार शुल्क रद्द केले आहे.बाजार शुल्क रद्द केल्यामुळे बाजार समितीचे उत्पन्नात मोठी घट होणार आहे. यामुळे कर्मचारी वर्गाच्या वेतनावर परिणाम होणार आहे. तसेच बाजार समितीच्या आवारात बाहेर शेतमालाची खरेदी विक्री झालेल्या शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे. बाजार समितीला बाजार शुलकातून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मूलभूत सुविधा देखरेख, वीज पाणी,  गोडाऊन, शेड,  वजन काटे, आदि खर्च भागविणे अवघड होणार आहे. यामुळे केंद्र सरकारने काढलेला अध्यादेश मागे घेऊन राज्यातील बाजार समिती कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले.  या आंदोलनात सचिव बालासाहेब कदम, सहाय्यक सचिव शिवनारायण सारडा, संजय होगे,शांता गवारे, रंगनाथ अब्दल, राम पांचाळ, राम राऊत, कैलास किरवले, दत्तात्रय चोखट, नंदू कच्छवे,  मिलिंद राक्षे, सत्यशील धबडगे,विनोद सोळंके, विजय रणेर,  बाळू कदम,सागर कडतन, रमेश मारेवाड, कैलास करडले, मारोती साठे, रेखा पवार, श्रीकांत वाघमारे,विकास काळे आदी कर्मचारी सहभागी झाले होते.  

Sunday, August 16, 2020

औरंगाबाद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर जिल्हा उपाध्यक्ष शेख रफीक भाईजी व रोटी बँक च्या वतीने काढा वाटप.

औरंगाबाद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर जिल्हा उपाध्यक्ष शेख रफीक भाईजी व रोटी बँक च्या वतीने काढा वाटप.

औरंगाबाद प्रतिनीधी / मुस्तखीम बेलदार 

दि.१६: कोरोना या आजारावर मात देण्यासाठी व रोगप्रतिकात्मक शक्ती वाढविण्यासाठी  प्रसिध्द  मालेगाव चा मंसुरा  काढा याचे नागरीकांना  वाटप करण्यासाठी शिबीर  लावण्यात आले  होते ते आज पूर्ण झाले शेवटचे शिबीर समता नगर वार्ड क्रमांक ६९ येथे आयोजित केले होते यास ३  दिवस पुर्ण झाले  नागरीक व पोलीस स्टेशन मधील कर्मचारी यांनी पण मोठ्या संख्येने काढा अल्बम ३० च्या गोळ्याचा  लाभ घेतला व सर्व समता नगर येथील नागरिकांनी यास चागला प्रतीसाद दिला.
हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी औरंगाबाद राष्ट्रवादी चे  शहर जिल्हा उपाध्यक्ष शेख रफीक भाईजी,
शहर जिल्हा सचिव जफर कूरैशी, शेख जावेद गुडु कुरेशी, शामेक कुरेशी, ईतेशाम कुरेशी ,आनंद गायकवाड यांच्यासह  मोठ्या संख्येने समता नगर भागातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Wednesday, August 12, 2020

मानवत येथे महामंडलेश्वर मनिषानंद पूरीजी महाराज यांच्या हस्ते वृक्षारोपण. मानवत / मुस्तखीम बेलदार

मानवत येथे महामंडलेश्वर मनिषानंद पूरीजी महाराज यांच्या हस्ते वृक्षारोपण.
मानवत / मुस्तखीम बेलदार

दि.१२: मानवत शहरामध्ये  दि.१२ अॉगस्ट  बुधवार रोजी  श्री.खंडोबा मंदिर  परिसरात जवळपास १०० झाडे लावून ते पुर्ण झाडे वाचवण्याचा श्री.खंडोबा मंदिर मित्र मंडळाच्या सदस्याने हा मनात संकल्प घेऊन  वृक्षारोपण कार्यक्रम पार पाडला
१००८ महामंडलेश्वर मनिषानंद पूरीजी महाराज  व
ह.भ.प.श्री.१००८ स्वामी शिवेंन्द्र चैतन्य महाराज यांच्या वृ शुभहस्ते  पार पडला यावेळी  प्रमुख उपस्थिती म्हणुन तहसिलदार डि.डि.फुफाटे,
पोलीस निरीक्षक उमेश पाटील , मुख्याधिकारी जयवंत सोनवने उपस्थीत होते.
या वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन  अनिल जाधव,नरेश गौड,दिनेश देशमुख,ॲड.सुनिल जाधव,बालाजी दहे,आशोक नितनवरे,विलास देशमुख,बंडू तुरे,आप्पा भिसे व खंडोबा मंदिर मित्र मंडळाचे सर्व सदस्य यांच्यावतीने करण्यात आले होते.

मानवत येथील पान टपरी व्यवसाय सुरु करण्याची परवानगी प्रशासनाने द्यावी . [] पान टपरी व्यवसायीकांच्या वतीने तहसिलदारांना निवेदन []

मानवत येथील पान टपरी व्यवसाय सुरु करण्याची
परवानगी द्या .
[] पान टपरी व्यवसायीकांच्या वतीने तहसिलदारांना  निवेदन []
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.१२: कोरोना कोव्हीड १९ या महामारीमुळे लागु झालेल्या  लॉकडाऊनमुळे मागील पाच महिण्यापासुन मानवत येथील पान टपरी व्यवसाय बंद असल्यामुळे पान टपरी व्यवसायीकांवर व त्यांच्या परीवारावर उपासमारीची वेळ आली असुन यामुळे पान टपऱ्या सुरु करण्याची परवानगी प्रशासनाने द्यावी या मागणीचे निवेदन नायब तहसिलदार नकुल वाघुंडे यांना दि.१२ अॉगस्ट रोजी पान मसाला व पान टपरी व्यवसायीकांच्या वतीने देण्यात आले.
निवेदनात नमुद आहे की, मानवत येथील पान मसाला व पान टपरी व्यवसायीकांचे लॉकडाऊन पासुन आज पर्यत पान टपरी बंद आहे व्यवसाय बंद झाल्यामुळे कुटुबांवर उपासामारीची वेळ आली आहे आरोग्यखर्च ,घरगुती खर्च करण्यासाठी हतबल झाले आहे त्या सर्व बाबीमुळे आमच्या कुटुबांवर उपासामारीचा फटका बसत आहे यामुळे पान टपरी व्यवसायीकांना आर्थिक मदत द्यावी किंवा ईतर कोणत्याहि प्रकारची कामे करण्यासाठी सुविधा पुरवुन द्यावी अन्यथा आम्हास आमचे पान टपरी व्यवसाय सुरु करण्याचे आदेशीत करावे नसता आपल्या कार्यालयाच्या समोर शासन नियमाप्रमाणे आमरण उपोषण करण्यात येईल परीणामी आपल्यावर ह्याची जबाबदारी राहिल असे नमुद केले आहे.
निवेदनावर अजमत खान, नंदुभाऊ राजे, रफिक बागवान , शफिक तांबोळी , जावेद बागवान ,अ. अजमत, रफिक तांबोळी ,मुखीद कुरेशी ,मतीन बागवान ,हरी ठोंबरे , अजीम तांबोळी ,कृष्णा मेहेञे आदीच्या स्वाक्षरी आहेत.

Wednesday, July 29, 2020

मानवत येथील खान अब्दुल गफ्फार खान माध्यमिक शाळेचे घवघवीत यश. [] निशात पाकिजा ९०% घेऊन ऊर्दु माध्यमातून तालुक्यातुन प्रथम []

मानवत येथील खान अब्दुल गफ्फार खान माध्यमिक शाळेचे घवघवीत यश.
[] निशात पाकिजा याने ९०% घेऊन ऊर्दु माध्यमातून तालुक्यातुन प्रथम []
मानवत / मुस्तखीम बेलदार 
दि.२९: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा  इयत्ता दहावीच्या परीक्षेच्या निकाल आज दि.२९ जुलैरोजी बुधवारी जाहीर झाला  आहे यात 
मानवत येथील भारत रत्न खान अब्दुल गफ्फार खान उर्दू  विद्यालयातुन तसेच मानवत तालुक्यातुन उर्दू माध्यमातून प्रथम येण्याचा मान सय्यद निशात पाकिजा सय्यद मुस्तखीम या विद्यार्थिनी ने ९०%  मार्क घेऊन मिळविला आहे तसेच मो.साद बारी कुरेशी याने ८१% द्वितीय ,सानीया शेख रफिक ७८%, सायमा अ. रशीद कुरेशी ७८% तृत्तीय , शगुफ्ता खानम असद खान यांनी चतुर्थ क्रमांक पटकविला आहे. या यशाबद्दल भारत रत्न खान अब्दुल गफ्फार खान माध्यमिक शाळेचे अध्यक्ष आ. बाबाजानी दुर्राणी साहेब, सचीव तारेख दुर्राणी साहेब  ,मुख्यध्यापक शेख मुखतार सर, मुस्ताक सर,रहमान सर,जुबेर सर,जावेद सर, मुजीब सर,मोईन सर,सिद्दिकि सर, ईनामदार सर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Wednesday, June 10, 2020

फेसबुकच्या माध्यमातून जातीवाचक पोस्ट करणाऱ्या समाजकंटकावर कायदेशिर कारवाई करण्याची मानवत रिपब्लीकन सेनाची मागणी.

फेसबुकच्या माध्यमातून  जातीवाचक पोस्ट करणाऱ्या समाजकंटकावर कारवाई करण्याची  मानवत रिपब्लीकन सेनाची  मागणी.

मानवत / मुस्तखीम बेलदार 

दि.१०:फेसबुकवर जातीवाचक अश्लील पोस्ट प्रसारीत केल्याबद्दल समाजकंटकास अटक करुन कायदेशिर कारवाई करण्याची मागणी रिपब्लीकन सेना शाखा मानवतच्या वतीने तहसिलदार साहेब मानवत यांच्या मार्फत मा.मुख्यमंत्री साहेब व मा.गृहमंत्री साहेब यांना दि.१० जुन रोजी निवेदनाद्वारे  करण्यात आली आहे.
निवेदनात नमुद केले आहे की,प्रफुल्ल संजय साळवे या समाजकंटकाने फेसबुकच्या माध्यमातून दोन दिवसापुर्वी मो.नं. ९११२१२१०९५ या क्रंमाकावरुन जातीवादी पोस्ट प्रसारीत केली असुन त्यामध्ये बौध्द समाजाच्या स्ञीयाविषयी अश्लील भाषेत टिका केली आहे सदर ईसम हिगोली येथील रहिवासी आहे त्याच्या फेसबुक अकाऊट वरुन दिसत आहे या प्रकरणातील सदरील समाजकंटकास लवकरात लवकर अटक करुन गुन्हा दाखल करण्यात आले यावा अन्यथा लोकशाहि मार्गाने रिपब्लीकन सेना मानवतच्या वतीने तिव्र निषेध करण्यात येईल असे दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे. यावेळी तालुकाध्यक्ष दिपक ठेंगे ,युवा ता.अध्यक्ष रवीभाऊ पंडित , युवानेते नागसेन भदर्गे ,मिलिंद तुपसमुद्रे,विजय खरात ,किरण पंडीत,बाबा ढवळे,शुंभम पचागें आदी उपस्थीत होते.

Wednesday, June 3, 2020

मानवत तालुक्यातील कोल्हा येथील ब्रह्मा व्हॅली इंटरनॅशनल इंग्रजी शाळेच्या प्राचार्यपदी डॉ. बिंदू श्रीवास्तव यांची नियुक्ती.

कोल्हा येथील ब्रह्मा व्हॅली इंटरनॅशनल  इंग्रजी शाळेच्या प्राचार्यपदी डॉ. बिंदू श्रीवास्तव यांची  नियुक्ती


मानवत / मुस्तखीम बेलदार

दि.३: मानवत तालुक्यातील कोल्हा येथील ब्रह्मा व्हॅली या इंग्रजी शाळेत डॉ. बिंदू श्रीवास्तव यांची प्राचार्य पदी नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती भावनाताई बोर्डीकर यांनी दिली आहे.
भावनाताई बोर्डीकर संचालित ब्रह्मा व्हॅली आयसीएसई ही  इंग्रजी माध्यमातील शाळा मानवत तालुक्यातील कोल्हा येथे मागील दोन वर्षापासून यशस्वीपणे कार्यरत असून शैक्षणिक वर्ष २०२० ते २१ या वर्षी ब्रह्मा व्हॅली आयसीएसई या इंग्रजी शाळेचे  ब्रह्मा व्हॅली इंटरनॅशनल स्कूल असे नामकरण करण्यात आले असल्याची माहिती भावनाताई बोर्डीकर यांनी दिली आहे तसेच या शैक्षणिक वर्षापासून डॉ. बिंदू श्रीवास्तव या ऊच्य विद्या विभूषित असुन त्यांनी  एम.ए. बी.एड. एम.एड. पी‌.एच.डी. चे शिक्षक पुर्ण झाले असून त्यांची कोल्हा येथील ब्रह्मा व्हॅली इंटरनॅशनल स्कूल या इंग्रजी शाळेत प्राचार्य पदी नियुक्ती करण्यात आली असून तसेच यावर्षी या  पोद्दार इंटरनॅशनल स्कूल बरोबर संलग्नता केली आहे आणि  त्यांचा अभ्यासक्रम अवलबविण्यात येणार आहे तसेच सीबीएसई  बोर्ड सुरु करणार असल्याची माहिती त्यांनी दिली असून
सर्व पालकांनी आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्यासाठी ब्रह्मा व्हॅली  इंटरनॅशनल स्कुल या इंग्रजी शाळेत संपर्क करून आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा असे अहवान भावनाताई बोर्डीकर यांनी केले आहे.

Tuesday, June 2, 2020

आमदार बाबाजानी दुर्राणीसह मुस्लीम बांधवावरील गुन्हे मागे घेण्याची समाजसेवक दशरथ शिंदे पाटिल यांची मागणी.

आ.बाबाजानी दुर्राणीसह मुस्लीम बांधवावरील गुन्हे मागे घेण्याची समाजसेवक दशरथ शिंदे पाटिल यांची मागणी.

मानवत / मुस्तखीम बेलदार 

दि,२: पाथरी येथे सार्वजनिक ठिकाणी रमजान ईद ची नमाज पठण केल्याबद्दल राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे आमदार बाबाजानी दुर्राणी  यांच्यासह १२५ जणांवर पाथरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे  प्रशासनाने केलेल्या या  कारवाईमुळे शहरासह जिल्हयातील सर्व जाती धर्मातील नागरीक नाराजी  व्यक्त करीत आहे यामुळे आ.बाबाजानी दुर्राणी यांच्यासह १२५ जणांवर पोलीसांनी दाखल केलेले गुन्हे परत घ्यावे या मागणीचे निवेदन समाजसेवक दशरथ शिंदे पाटिल यांच्यावतीने दि. २ जुन  रोजी मानवत तहसिलदार डि डि फुफाटे यांच्या मार्फत मा. मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आले आहे.
निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, पाथरी येथे सार्वजनिक ठिकाणी रमजान ईद ची नमाज पठण केल्याबद्दल राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे आमदार बाबाजानी दुर्राणी ,तरबेज खान,तारेख खान यांच्यासह १२५ मुस्लीम बांधवावर   पाथरी पोलीस स्टेशन येथे सामुहिक रित्या नमाज पठण केल्या बद्दल  तसेच संचारबंदि  जमाव बंदि आदेशाचे उल्लंघन केल्या बद्दल  गुन्हा दाखल झाला आहे हे दुर्दैवी असुन आ. बाबाजानी दुर्राणी यांनी पुर्ण लॉकडाऊन च्या काळात गोरगरीबांना मोठ्याप्रमाणात मदत केली असुन त्यांनी केलेल्या  वेळोवेळी आवाहानामुळे पाथरी शहरासह तालुक्यातील नागरीकांनी लॉकडाऊन चे कठोर पालन केले आहे तसेच ईदची नमाज पठण करताना त्यांनी शारीरिक अंतराचे महत्वपुर्ण पालन केले आहे प्रशासनाने केलेल्या कारवाईमुळे शहरासह जिल्हयातील सर्व जाती धर्मातील नागरीक नाराजी  व्यक्त करीत आहे यामुळे आ.बाबाजानी दुर्राणी यांच्यासह १२५ मुस्लीम बांधवावरील  पोलीसांनी दाखल केलेले गुन्हे परत घ्यावे असे नमुद केले आहे.यावेळी दशरथ शिंदे पाटिल ,युवानेते आसद खान , शेख ईसाक भाई आदी उपस्थीत होते.

Friday, May 29, 2020

आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यासह १२५ जणांवरील गुन्हे माघे घ्या - मानवत राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहराध्यक्ष शेख जुबेर यांचे मानवत तहसिलदार मार्फत गृहमंत्रीना निवेदन

आ.बाबाजानी दुर्राणी यांच्यासह १२५ जणांवरील गुन्हे माघे घ्या - मानवत राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहराध्यक्ष शेख जुबेर यांची गृहमंत्रीना निवेदन

मानवत / मुस्तखीम बेलदार

दि.२९: पाथरी येथे सार्वजनिक ठिकाणी रमजान ईद ची नमाज पठण केल्याबद्दल राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे आमदार बाबाजानी दुर्राणी ,तरबेज खान,तारेख खान यांच्यासह १२५ जणांवर पाथरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे  प्रशासनाने केलेल्या या  कारवाईमुळे शहरासह जिल्हयातील सर्व जाती धर्मातील नागरीक असंतोष व्यक्त करीत आहे यामुळे आ.बाबाजानी दुर्राणी यांच्यासह १२५ जणांवर पोलीसांनी दाखल केलेले गुन्हे परत घ्यावे या मागणीचे निवेदन राष्ट्वादि कॉग्रेस पार्टि मानवत चे शहराध्यक्ष शेख जुबेर यांच्यावतीने दि.२९ मे रोजी मानवत तहसिलदार डि डि फुफाटे यांच्या मार्फत मा. गृहमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आले आहे.
सार्वजनिक ठिकाणी रमजान ईद ची नमाज पठण केल्याबद्दल राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे आमदार बाबाजानी दुर्राणी ,तरबेज खान,तारेख खान यांच्यासह १२५ जणांवर पाथरी पोलीस स्टेशन येथे सामुहिक रित्या नमाज पठण केल्या बद्दल  तसेच संचारबंदि  जमाव बंदि आदेशाचे उल्लंघन केल्या बद्दल  गुन्हा दाखल झाला आहे हे दुर्दैवी असुन आ. बाबाजानी दुर्राणी यांनी पुर्ण लॉकडाऊन च्या काळात गोरगरीबांना मोठ्याप्रमाणात मदत केली असुन त्यांनी केलेल्या  वेळोवेळी आवाहानामुळे पाथरी शहरासह तालुक्यातील नागरीकांनी लॉकडाऊन चे कठोर पालन केले आहे तसेच ईदची नमाज पठण करताना त्यांनी शारीरिक अंतराचे महत्वपुर्ण पालन केले आहे प्रशासनाने केलेल्या कारवाईमुळे शहरासह जिल्हयातील सर्व जाती धर्मातील नागरीक असंतोष व्यक्त करीत आहे यामुळे आ.बाबाजानी दुर्राणी यांच्यासह १२५ जणांवर पोलीसांनी दाखल केलेले गुन्हे परत घ्यावे असे निवेदनात नमुद केले आहे.निवेदनावर राष्ट्वादि कॉग्रेस पार्टि मानवत चे शहराध्यक्ष शेख जुबेर,बळीराम माने,शेख तन्वीर ,अर्जुन वाघमारे,खमर राज यांच्या स्वाक्षरी आहे.


Sunday, May 24, 2020

मानवत येथील मुस्लीम बांधवांनी रमजान ईद घरातच राहुन साजरी करावी - परभणी जिल्हा युवक काँग्रेसचे सचिव वसीम भैय्या कुरेशी यांचे आवाहान .

मानवत येथील मुस्लीम बांधवांनी रमजान ईद घरातच राहुन साजरी करावी - परभणी जिल्हा युवक काँग्रेसचे सचिव वसीम भैय्या कुरेशी यांचे आवाहान

मानवत / मुस्तखीम बेलदार

दि.२४: आज दि. २४ मे रोजी चंन्द्र दर्शन झाले असुन उद्या दि.२५ मे रोजी ईद ऊल फिञ अर्थात रमजान ईद देशभरात साजरी होणार आसुन  कोरोना कोव्हीड १९ या विषाणूचा प्रादुर्भाव  रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून सरकारने  ३१ मे पर्यत लॉकडाऊन वाढवला  यामुळे  मानवत येथील  मुस्लिम समाज बांधवानी नमाजसाठी  मस्जिद मध्ये व ईदगाह येथे  न जाता घरातच नमाज पठण करुन  आपले विविध धार्मिक कार्य पार पाडुन ईद साजरी करावी असे  परभणी जिल्हा युवक काँग्रेसचे सचिव वसीम भैय्या कुरेशी यांनी केले आहे.
१४०० वर्षानंतर कदाचीत पहिलीच हि वेळ असेल जेव्हा  मुस्लिम समाजात रमजानच्या पवित्र महिन्यात मस्जिद मध्ये न जाता घरातच नमाज पठण करत विविध धार्मिक कार्यसह  उपवास ठेवत आहे व पुढिल येणाऱ्या रमजान ईद हि घरातच राहुन उत्साहात साजरी करावी तसेच कोरोना चा प्रादुर्भाव होऊ नये म्हणुन हात मिळविने व गळाभेट टाळावी जेने करुन आपले कोरोना पासुन संरक्षण होईल तसेच देशासह जगभरातुन कोरोना नष्ट व्हावा यासाठी अल्लाहकडे प्रार्थना करावी असे आवाहान परभणी जिल्हा युवक काँग्रेसचे सचिव वसीम भैय्या कुरेशी यांनी करुन शहरातील  जनतेस रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मानवत येथील मुस्लीम बांधवांनी रमजान ईद घरातच राहुन साजरी करावी - युवानेते डॉ.अंकुश लाड

मानवत येथील मुस्लीम बांधवांनी रमजान ईद घरातच राहुन साजरी करावी - युवानेते डॉ.अंकुश लाड

मानवत / मुस्तखीम बेलदार 

दि.२४:  कोरोना कोव्हीड १९ या विषाणूचा प्रादुर्भाव  रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून सरकारने  ३१ मे पर्यत लॉकडाऊन वाढवला असुन सर्व बाजारपेठ धार्मिक स्थळे बंद आहेत त्यात मुस्लीम बांधवाची रमजान ईद २५ मे रोजी होणार आहे यामुळे  मानवत येथील  मुस्लिम समाज बांधवानी ईद ऊल फिञ नमाजसाठी  मस्जिद मध्ये व ईदगाह येथे  न जाता घरातच नमाज पठण करुन  आपले विविध धार्मिक कार्य पार पाडुन ईद साजरी करावी असे  आवाहान मानवत येथील युवानेते डॉ.अंकुश लाड यांनी केले आहे.
१४०० वर्षानंतर कदाचीत पहिलीच हि वेळ असेल जेव्हा  मुस्लिम समाजात रमजानच्या पवित्र महिन्यात मस्जिद मध्ये न जाता घरातच नमाज पठण करत विविध धार्मिक कार्यसह  उपवास ठेवत लॉकडाऊन   चे पालन करत  आहे व पुढिल येणाऱ्या रमजान ईद ईद ऊल फिञ हि घरातच राहुन उत्साहात साजरी करावी तसेच कोरोना चा प्रादुर्भाव होऊ नये म्हणुन हात मिळविने व गळाभेट टाळावी जेने करुन आपले कोरोना पासुन संरक्षण होईल तसेच देशासह जगभरातुन कोरोना नष्ट व्हावा यासाठी अल्लाहकडे प्रार्थना करावी असे आवाहान करुन शहरातील  जनतेस रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सोनपेठ येथील मुस्लीम बांधवांनी रमजान ईदची नमाज घरीच अदा करावी - काझी समियोद्दीन

सोनपेठ येथील मुस्लीम बांधवांनी  रमजान ईदची नमाज घरीच अदा करावी - काझी समियोद्दीन  
                                              
सोनपेठ प्रतिनीधी / शेख युसुफ 

दि.२४: सोनपेठ तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी यावर्षीची ईदची नमाज ईदगाह मैदानाऐवजी घरातच अदा करावी असे आवाहन सोनपेठ शहरे काझी समियोद्दीन व ईदगाह चे इमाम हाफिज गफ्फार यांनी मुस्लिम बांधवांना केले आहे.                      देशात कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून शासनाच्या वतिने लागू करण्यात आलेले लाँकडाऊनमध्ये कायद्याचे सुचनाचे पालन करत मुस्लिम बांधवांनी रमजान महिन्यातील तराविहची नमाज,रोजा ईफ्तारी व पाच वक्तची नमाज हे सर्व धार्मिक कार्यक्रम आज पर्यंत आपापल्या घरीच अदा केले.तसेच ईद-ऊल-फित्र ईदची नमाज देखील मुस्लिम बांधवांनी ईदगाह मैदानावर न पठन करता आपापल्या घरीच अदा करून अल्लाह कडे  प्रार्थना करावी की जगात पसरलेला कोरोना साथी पासून जगातील नागरिकांची लवकर सुटका व्हावी व देशाच्या प्रगती साठी प्रार्थना करावी असे आवाहन सोनपेठ शहरे काझी समियोद्दीन व हाफिज गफ्फार 
यांनी सोनपेठ तालुक्यातील मुस्लिम बांधवांना केले आहे

सोनपेठ येथील मुस्लीम बांधवांनी रमजान ईदची नमाज घरीच अदा करावी - काझी समियोद्दीन

सोनपेठ येथील मुस्लीम बांधवांनी  रमजान ईदची नमाज घरीच अदा करावी - काझी समियोद्दीन  
                                              
सोनपेठ प्रतिनीधी / सद्दाम हुसैन 

दि.२४: सोनपेठ तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी यावर्षीची ईदची नमाज ईदगाह मैदानाऐवजी घरातच अदा करावी असे आवाहन सोनपेठ शहरे काझी समियोद्दीन व ईदगाह चे इमाम हाफिज गफ्फार यांनी मुस्लिम बांधवांना केले आहे.                              .                                                                   देशात कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून शासनाच्या वतिने लागू करण्यात आलेले लाँकडाऊनमध्ये कायद्याचे सुचनाचे पालन करत मुस्लिम बांधवांनी रमजान महिन्यातील तराविहची नमाज,रोजा ईफ्तारी व पाच वक्तची नमाज हे सर्व धार्मिक कार्यक्रम आज पर्यंत आपापल्या घरीच अदा केले.तसेच ईद-ऊल-फित्र ईदची नमाज देखील मुस्लिम बांधवांनी ईदगाह मैदानावर न पठन करता आपापल्या घरीच अदा करून अल्लाह कडे  प्रार्थना करावी की जगात पसरलेला कोरोना साथी पासून जगातील नागरिकांची लवकर सुटका व्हावी व देशाच्या प्रगती साठी प्रार्थना करावी असे आवाहन सोनपेठ शहरे काझी समियोद्दीन व हाफिज गफ्फार 
यांनी सोनपेठ तालुक्यातील मुस्लिम बांधवांना केले आहे.

Wednesday, May 20, 2020

मानवत येथील शहजिन शकिल बेलदार हिचा पहिला रोजा संपन्न.

शहजिन  बेलदार हिचा  पहिला रोजा
मानवत / प्रतिनीधी
दि.२१: मुस्लिम बांधवांचा पवित्र  रमजान महिना   सुरु  असून याचे  औचित्य साधून मानवत शहरातील राजगल्ली  येथील रहिवासी सय्यद शहजिन शकिल बेलदार वय ९ वर्ष या मुलीने पवित्र रमजान महिन्यात दि. २० मे रोजी  उपवास ठेऊन पवित्र रमजान महिन्यात  आपल्या आयुष्यातील पहिला रोजा  पूर्ण केला व  आपले कर्तव्य पार पाडले यावेळी त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे  
यासाठी त्याचे वडिल शकिल बेलदार ,आजोबा अखील बेलदार ,एकबाल राज,मोबीन बेलदार ,मुस्तखीम बेलदार  यांनी शहजिन  बेलदार   याचे कौतुक करुन त्यास शुभेच्छा दिल्या आहे.

Monday, May 18, 2020

लोकडाऊन काळातील नागरीकांचे वीजबिल माफ करा - परभणी जिल्हा युवक काँग्रेसचे सचिव युवानेते वसीम भैय्या कुरेशी यांची मागणी

लोकडाऊन काळातील मध्यमवर्गीयांचे  वीजबिल माफ करा .
[] मानवत तहसिलदारांना युवक काँग्रेसची मागणी []

मानवत / मुस्तखीम बेलदार 

दि,१८: सध्या कोरोना कोव्हीड १९ या महामारीमुळे देशभरात चौथ्या टप्प्यात हि लॉकडाऊन सरकार कडुन वाढविण्यात आला आहे यामुळे गोरगरीब मजुर व मध्यमवर्गीय नागरीकांवर  आर्थिक संकट निर्माण झाले आहे यामुळे शासनाने लॉकडाऊन काळातील वीजबील नागरीकांचे माफ करावे अशा मागणीचे निवेदन परभणी जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने दि.१८ मे रोजी मानवत तहसिलदार डि डि फुफाटे यांना देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की,    कोरोना मुळे लॉकडाऊनची परिस्थिती उदभवल्या मुळे गोर गरीब, मजदूर, हमाल मध्यम वर्गीय लोकांवर उदरनिर्वाह चे मोठं संकट निर्माण झाले आहे  त्यामुळे सरकारने लोकडाऊन काळातील वीजबिल माफ करावे  असे म्हटले आहे निवेदनावर  परभणी जिल्हा युवक काँग्रेसचे सचिव युवानेते  वसीम भैय्या कुरेशी ,काँग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष इलियास पठाण, सय्यद आरेफ, महेबूब मंसुरी, अफरोज लाला,अरशद मिलन ,सय्यद मोईन, मोहम्मद शाह, दुर्गेश कुमावत आदीच्या स्वाक्षरी आहेत.

Sunday, May 17, 2020

मानवत येथून तीस उत्तर प्रदेश येथील परप्रातीय मजुर एस टि बस ने रवाना.

मानवत येथून तीस मजुर औरंगाबाद येथे एस टि बस ने रवाना.
[]औरंगाबाद येथुन रेल्वेने उत्तर प्रदेशला पाठविणार []

मानवत / मुस्तखीम बेलदार
दि. १७:  लॉकडाऊन मुळे प्रत्येक जिल्ह्यात इतर राज्यातील मजूर अडकून पडलेले आहेत मजुरांना आपल्या गावी जाण्याची परवानगी दिल्यानंतर आता मजूर आपल्याला आपल्या गावी परतु लागले आहे  प्रशासनाच्यावतीने एसटी बसची सोय केली जात आहे मानवत तालुक्यात  उतरप्रदेश येथून आलेल्या  ३० मजुर आलेले होते या मजुरांना जाण्यासाठी  तालुका प्रशासनाने माननीय तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली एसटी बसची सोय करून दि.१६ मे रोजी  सकाळी त्यांना मानवत येथून औरंगाबाद येथे पाठविण्यात आले  गेल्या खूप दिवसापासून देशभरात लाँकडाउन सुरू आहे या मुळे प्रत्येकी तालुक्यात जिल्हास्तरावर इतर राज्यातील मजूर अडकून पडलेले आहेत या मजुरांचे हाल होत असल्याने सदरील मजुरांना आपल्या गावी जाण्यासाठी परवानगी शासनाने दिली आरोग्य तपासणी करून मजुरांना त्यांच्या गावी पाठवले जात आहेत त्यांची प्रवासाची सोय महामंडळाच्यावतीने केली जात असून मानवत येथे तीस मजूर अडकून पडले होते या मजुरांना आपल्या गावी जाण्यासाठी माननीय तहसीलदार डी.डी. फुपाटे साहेब ,नायब तहसीलदार नकुल वाघुंडे साहेब, न.पा.चे. मुख्य अधिकारी उमेश ढाकणे साहेब, मानवत बस स्थानकाचे  प्रमुख  जाधव साहेब,  गोपनीय शाखेचे नारायण ठमके यांनी मजुरांसाठी बसची व्यवस्था केली होती डॉ.ललित कोकरे. वैद्यकीय अधिकारी,श्री.सुनिल खरात.औषध निर्माण अधिकारी.ग्रा.रु. यांनी   डॉ.नरेंद्र वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवाशांची  मानवत बसस्थानक येथे थरमल तपासणी करुन मजुराना सकाळी बसमध्ये बसवुन  मानवत बसस्थानकावरुन औरंगाबाद येथे  पाठवून दिले आहे औरंगाबाद येथुन विशेष रेल्वेने हे मजुर उत्तर प्रदेशला रवाना होणार आहे.यावेळी पञकार संघाचे अध्यक्ष संजय नाईक,तलाठी अरविंद चव्हाण ,अरुण मानेकर,हाफिज बागवान आदी उपस्थीत होते.

Thursday, May 14, 2020

आमदार सुरेशरावजी वरपुडकर यांच्या हस्ते हरभरा खरेदी केंद्राचे उदघाटन .

आमदार सुरेशरावजी  वरपुडकर यांच्या हस्ते  हरभरा खरेदी केंद्राचे उदघाटन .

विशेष प्रतिनीधी / मुस्तखीम बेलदार 

दि.१४: परभणी येथे खरेदी विक्री संघात शासकीय नाफेडच्या हरभरा खरेदी केंद्राचे उद्घाटन संघाचे अध्यक्ष तथा पाथरी विधानसभाचे आमदार सुरेशरावजी वरपूडकर साहेब यांच्या हस्ते  दि. १३ मे रोजी करण्यात आले.
शेतकऱ्यांनी केलेल्या ऑनलाइन नोंदणी नुसार ही खरेदी करण्यात येणार असून नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना एस एम एस  द्वारे आमंत्रित करण्यात येणार आहे.

Wednesday, May 13, 2020

मानवत येथे परमपूज्य श्री .श्री .रविशंकर जी याच्यां जन्म दिवसानिमित्त रक्तदान शिबिर.

मानवत येथे परमपूज्य श्री .श्री .रविशंकर जी याच्यां जन्म दिवसानिमित्त रक्तदान शिबिर.
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.१३: मानवत येथील  वाघेश्वर उद्यान येथे सोशल डिस्टनस चे पालन करुन १३ मे रोजी  दरवर्षी प्रमाणे याही वर्षी परमपूज्य श्री श्री रविशंकर जी  गुरुजी याच्यां जन्म दिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करुन जन्मदिवस  साजरा करण्यात आला या रक्तदान शिबीरात ७१  रक्तदात्यांनी रक्तदान  केले पाथरी विधानसभाचे माजी आ.मोहनराव फड,युवानेते डॉ.अंकुश लाड यांच्या हस्ते रक्तदानाचे प्रमाणपञ देण्यात आले.यावेळी शरद भैय्या ,भास्कर भैय्या,अंकुश भैय्या,नंदू भैय्या तामादे, थोरे भाऊ ,तिवारी काका  व सर्व गुरुप्रेमी उपस्थीत  होते.

मानवत येथील गोरगरीब व मध्यमवर्गीयांना अन्नधान्य उपलब्ध करा- राष्ट्रवादी कॉग्रेस शहराध्यक्ष शेख जुबेर

मानवत येथील गोरगरीब व मध्यमवर्गीयांना  अन्नधान्य उपलब्ध करा- राष्ट्रवादी कॉग्रेस शहराध्यक्ष शेख जुबेर

मानवत / मुस्तखीम बेलदार 

दि.१३: कोरोना कोव्हीड १९ या  आजारामुळे देशभरात लॉकडाऊन लागु करण्यात आला असुन यात मानवत येथील  गोरगरीब व मध्यमवर्गीय नागरीकांचे फार हाल होत असुन ज्या नागरीकांकडे कोणत्याही प्रकारचे राशनकार्ड नाहित अशा नागरीकांना अन्नधान्य उपलब्ध करुन द्यावे अशा मागणीचे निवेदन मा. अन्नधान्य पुरवठा मंञी महाराष्ट्र राज्य यांना तहसिलदार डि डि फुफाटे यांच्या मार्फत दि.११ मे रोजी मानवत राष्ट्रवादी पक्षाचे शहराध्यक्ष शेख जुबेर यांनी दिले आहे.
निवेदनात नमुद केले आहे की,  कोरोना कोव्हीड १९ या महामारीमुळे केन्द्रसरकारने १७ मे पर्यत  लॉकडाऊन केले  आहे तसेच मागील दिड महिण्यापासुन लॉकडाऊन  सुरु असल्यामुळे शहरातील रोज मजुरी करुन आपली उपजीविका चालविणारे तसेच मध्यमवर्गीय नागरीकांवर उपासमारीची वेळ आली आहे कारण हाताला काम नसल्यामुळे पैसे नाहित यामुळे घर कसे चालवावे हा प्रश्न त्यांना पडला आहे यामुळे शासनाने ज्या नागरीकांकडे राशनकार्ड नाहित अशा लोकांना अन्नधान्य पुरवठा करावा जेने करुन बुखबळीमुळे कोणीहि उपाशी मरणार नाहि यासाठी लवकरात लवकर ज्या नागरिकाकडे राशनकार्ड नाहि अशा लोकांकडून अर्ज घेऊन त्यांना राशन वितरित करावे असे नमुद करण्यात आले आहे.निवेदनावर शेख जुबेर
शेख साबेर शहराध्यक्ष राष्ट्रवादी कॉग्रेस , तन्वीर खान,अर्जुन वाघमारे,सलीम पठाण आदीच्या स्वाक्षरी आहेत.

मानवत येथील हरिविठ्ठल स्वस्त औषधी कडून पोलिसांना सँनिटाइजर चे वाटप

मानवत येथील हरिविठ्ठल स्वस्त औषधी कडून पोलिसांना  सँनिटाइजर चे वाटप      
  मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.१३: मानवत येथील पोलीस प्रशासनाला त्यांच्या कामांमध्ये कोरोना चा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सँनिटाइजर चा वापर करण्यासाठी पॉकेट सँनिटाइजर  चे वाटप शहरातील केंद्र सरकारच्या जेनेरिक मेडिसिन संकल्पनेतून असलेले हरिविठ्ठल स्वस्त औषधी सेवा यांच्याकडून जेवढे कर्मचारी तेवढे  सनीटाझर  चे वाटप करण्यात आले यावेळी मानवत नगरपालिकेचे मुख्याधिकारी उमेश ढाकणे हरिविठ्ठल स्वस्त औषधी चे संचालक राणा संजय नाईक यांच्या हस्ते हे सँनिटाइजर  पोलीस प्रशासनाला पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले यावेळी मानवत नगरपालिकेचे नगरसेवक विनोद रहाटे यांच्यासह पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी पवार साहेब, पोलीस उपनिरीक्षक नागनाथ तुकडे यांची उपस्थित होती यावेळी ब्रँडेड कंपनीचे म्हणजे हिंदुस्तान यूनिलिव्हर या कंपनी चे लाईफबॉय हे पॉकेट सँनिटाइजर  पोलिसांना देण्यात आले त्याबद्दल पोलीस प्रशासनाने आभार व्यक्त केले.

Saturday, September 7, 2019

जिल्हयातील बोगस नोदणीकृत बांधकामगारांवर कारवाई होणार - कामगार अधिकारि आर.जी.रुमाले
विशेष प्रतिनीधी /  मुस्तखीम बेलदार
दि.७: परभणी जिल्हयातील बोगस बांधकामकामगार यांनी जी बोगस नोदणी केली आहे ती स्वता तात्काळ रद्द करुन घ्यावी अन्यथा बोगस कामगारांचा शोध मोहिम घेऊन  कारवाई करण्यात येईल असे आवाहान पाथरी डेली  शी बोलताना परभणी जिल्हा कामगार अधिकारि श्री. आर.जी.रुमाले यांनी केले आहे.
परभणी जिल्हयात जवळपास ४०००० नोदित बांधकामकामगार असुन महाराष्ट्र राज्य ईमारत व ईतर बाधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाच्या वतीने नोदणीकृत बाधकाम कामगाराना मंडळाच्या वतीने २९ योजना राबवुन आर्थीक मदत दिली जाते पण चुकिच्या माहितीमुळे नागरीकांनी बांधकामकामगार म्हणुन नोदणी केल्याचे निदर्शनास येत आहे यामुळे अशा बोगस नोदित बांधकामकामगारांचा कार्यालयाकडुन शोध घेऊन कारवाई करण्यात येणार आहे यामुळे ज्या बोगस बांधकामकामगार यांनी नकळत  नोदणी केली आहे ती नोदणी स्वत  रद्द करुन घ्यावी अन्यथा कामगार कार्यालयाकडुन  होणाऱ्या शासकिय कारवाईस सामोरे जावे लागेल असे आवाहान परभणी जिल्हा कामगार अधिकारि श्री .आर. जी.रुमाले यांनी केले आहे.

Sunday, December 2, 2018

बेताल वकतव्य करणाऱ्या मांजलगाव येथील डी वाय एस पी भाग्यश्री नवटक्के यांना बंडतर्फ करण्याची मागणी.

बेताल वकतव्य करणाऱ्या मांजलगाव येथील डी वाय एस पी भाग्यश्री नवटक्के  यांना बंडतर्फ करण्याची मागणी.
मानवत/ मुस्तखीम बेलदार
दि.२: मांजलगाव येथील डीवायएसपी भाग्यश्री नवटक्के  या महिला अधिकाऱ्याने केलेल्या बेताल वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर सर्वञ व्हायरल होत आसुन याचा गांभीर्याने विचार करून या महिला अधिकाऱ्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंद करून कर्ततव्यात कसूर केल्याप्रकरणी बडतर्फ करण्यात यावे या मागणीचे निवेदन  दिनांक ०१  डिसेंबर रोजी मानवत येथील समस्त फुले-शाहू-आंबेडकर वादि  नागरिकांच्या वतीने तहसीलदार मानवत मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की ,सदरील महिला पोलीस अधिकाऱ्याने दलितांना हातपाय बांधून मारते आणि आजपर्यत  २१  दलितांना फोडून काढले आहे व ऍट्रॉसिटीचा राग काढते आणि खोट्या केसमध्ये दलितांना अडकविते तसेच सवर्ण समाजाची बाजू घेऊन  गोरगरीब जनतेस वेठीस धरते असे बेताल वक्तव्य महिला पोलीस अधिकाऱ्यांनी करणे म्हणजे दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम या महिला अधिकारी करीत आहेत अशा पद्धतीने आपल्या पदाचा गैरवापर करून दलित समाजातील लोकांवर पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्फत अन्याय अत्याचार होत असतील तर सामान्य जनतेने कोणाकडे दाद मागायची सदरील बेताल वक्तव्य व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर सर्वत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेली आहे या महिला पोलीस अधिकार्‍याने दलितांवरील तपासणी केलेल्या सर्व गुन्हे ची  सीबीआय मार्फत सखोल चौकशी करून संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना लवकरात लवकर बंडतर्फ  करण्यात यावे तसेच ज्या २१  दलितांना या महिला पोलीस अधिकाऱ्याने फोडून काढले आहेत तसेच त्यांच्यावर अन्याय केलेला आहे व खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत ते गुन्हे त्वरित परत घेण्यात येऊन झालेल्या त्रास पोटी त्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यात यावी या मागण्या मान्य न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा ईशारा  निवेदनात दिला आहे निवेदनावर ॲड.मिलिंद तुपसमुद्रे ,कार्तिक मजमुने, आनंद पंचांगे, सागर गाडे, अमोल मगर, किरण पंडित, विनोद लोखंडे ,सावन जोंधळे, विजय धबडगे, गौतम जमदाडे अयुब भाई, आशिष घुगे, शुभम पंचांगे, विकी नवरे आदिच्या  स्वाक्षरी आहेत.

Thursday, November 15, 2018

Manwath news

मानवत येथे हजरत  टिपु सुलतान यांच्या जयंतीचे आयोजन.
मानवत/ मुस्तखीम बेलदार

दि.१५: हजरत टिपु सुलतान यांच्या २६८ व्या जयंती निमित्त मानवत शहरात २० नोव्हेंबर रोजी शासकिय विश्रामगृह पासुन या मिरवणुकिस सुरुवात होऊन  मेनरोडमार्ग  पोलीस ठाणे पासुन टिपु सुलतान चौक पर्यत मिरवणुक काढुन जयंती साजरी करण्यात येणार आहे. हजरत टिपु सुलतान यांच्या जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवानेते डॉ.अंकुश लाड हे राहणार आहे तर प्रमुख पाहुणे म्हणुन नगरसेवक विनोद राहाटे उपस्थीत राहणार आहे.हजरत टिपु सुलतान जयंती कार्यक्रमात युवकांनी व नागरिकांनी मोठ्यासंख्येने उपस्थीत राहण्याचे आवाहान समीतीचे संयोजक वाजेद भाई शेख, एजाज़ खान,अमोल मगर
,हुसेन खान,वसीम अन्सारी
,शेख शफियोदिन
, इरफान खान यांनी केले आहे.

स्व.नेञदिप दगडु यांच्या जन्म दिनानिमित्त रोग निदान व भव्य रक्तदान शिबीराचे मानवत येथे आयोजन.

स्व.नेञदिप दगडु यांच्या जन्म दिनानिमित्त रोग निदान व भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन.

मानवत/ मुस्तखीम बेलदार

दि.१५: मानवत येथील स्वर्गिय नेञदिप नंदुभाऊ यांच्या जन्म दिनानिमित्त सर्व रोग निदान व शस्त्रक्रिया तसेच भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन १७ नोव्हेंबर रोजी गोदावरी मंगल कार्यालय बांगड टॉकिज रोड येथे डॉ.नेञदिप दगडु चँरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
या सर्वरोगनिदान शिबीरात मधुमेह ,र्हदयविकार,दमा,अस्थमा,पोटविकार,नेञरोग तपासणी,स्ञीरोग ,अस्थिरोग,कान नाक घसा,त्वचारोग ,बालरोग आदी आजाराचे तपासणी व रोगनिदान करण्यात येणार असुन यासाठी तज्ञ डॉकटर रुग्णाची तपासणी करनार आहे.तसेच स्वर्गिय नेञदिप नंदुभाऊ यांच्या जन्म दिनानिमित मानवत शहरातील सर्व सेवाभावी संस्था व विविध मिञमंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे यासाठी ईच्छुक रक्तदात्यांनी या शिबीरात येऊन रक्तदान करण्याचे आवाहान डॉ.नेञदिप दगडु चँरिटेबल ट्रस्टचे डॉ.नारायणसा दगडु ,डॉ.निनांद दगडु ,अँड गणेश मोरे पाटिल,कुलदिप दगडु ,विशाल कडतन यांनी केले आहे.

Wednesday, November 7, 2018

मानवत येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर युवा विचार मंचच्या वतीने विद्यार्थी दिन उत्साहात साजरा .

मानवत येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर युवा विचार मंचच्या वतीने  विद्यार्थी दिन उत्साहात साजरा .

मानवत / मुस्तखीम बेलदार

दि.७: मानवत येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर युवा विचार मंचच्या वतीने ईडिया बँकजवळ मेनरोड येथे  आज दि. ७ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रथम शाळेत प्रवेश दिन निमित्त विद्यार्थि दिवस साजरा करण्यात आला .

७ नोव्हेंबर १९०० या दिवशी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा येथील  शाळेत प्रवेश घेतला होता यासाठी शासनाने ७ नोव्हेंबर हा विद्यार्थि दिन साजरा करावा असा निर्णय घेण्यात आला होता या निमित्त मानवत येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर युवा विचार मंचच्या वतीने विद्यार्थि दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी नगरसेवक  आनंद भदर्गे ,असीर बेलदार ,ॲड. संजय हजारे,विलास खरात सर,सपंत पंडित,चंन्द्रकांत मगर,छगन भदर्गे , विलास खरात सर, सरोदे सर,  अनिरुद्ध भाले, सचिन धबडगे, पैंजने सर, राजेश महिपाल या मान्यवराचे हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेशास ११८ वर्ष पुर्ण झाले या निमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थीतांना अमोल मगर व विलास खरात सर यांनी मार्गदर्शन केले .
सुञसंचालन व आभार प्रदषण विजय खरात यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किरण पंडित, कार्तिक मजमुने, शुभम पंचांगे, विनोद लोखंडे, आनंद पंचांगे, पवन धापसे, सावन जोंधळे, सागर गाडे, विकी नितनवरे,सुनील खरात,नागसेन पंडित , दादा खंदारे, दयासागर भक्ते, विजय भदर्गे, प्रवीण बनसोडे,विजय धबडगे , बाबा ढवळे,अमित दुध्वडे, बाळू अवचार
किरण पंडित, नागशेन पंडित, संविधान पंडित आदीनी परिश्रम घेतले .

Monday, November 5, 2018

भाजपा कार्यकर्त्यांनी शासनाच्या योजना गावोगावी नागरीकांपर्यत पोहचवाव्यात - आमदार मोहन फड

शासनाच्या योजना गावोगावी नागरीकांपर्यत पोहचवा-आ.मोहन फड
मानवत/ मुस्तखीम बेलदार
दि.५ : भारतीय जनता पक्षाची केद्रात व महाराष्ट्रात ४ वर्षापासुन सत्ता असुन या माध्यमातून शासनाच्या वतीने नागरीकांसाठी विविध योजना काढल्या आहेत त्या योजना गावोगावी नागरीकांपर्यत कार्यकर्तानी पोहचवावेत असे आवाहन पाथरी विधानसभाचे आमदार मोहन फड यांनी केले ते यावेळी सी एम चषक मानवत येथील  आढावा बैठकित कार्यकर्तेना मार्गदर्शन करताना म्हणाले.
मानवत येथे  दि. ४ नोव्हेंबर  रविवार रोजी  वाघेश्वर मंदिर नवीन गार्डन नेताजी सुभाष विद्यालय जवळ १२ वाजता सी एम चषकानिमित्य आढावा बैठकीचे आयोजन व बुथप्रमुख आढावा बैठकीचे आयोजन  करण्यात आले होते  यावेळी व्यासपिठावर
भाजपा चे जिल्हा अध्यक्ष अभय भाऊ चाटे, जिल्हा संघटन सरचिटणीस बाबासाहेब जामगे,युवानेते डॉ.अंकुश लाड, भाजपाचे तालुका अध्यक्ष अंनंत  गोलाईत,  सी एम चषकाचे जिल्हा संयोजक रंगनाथ सोळंके आदी उपस्थीत होते.
यावेळी व्यासपिठावरील मान्यवराचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले व देशातील सर्वात मोठ्या क्रिडा व कला महोत्सव होणार असुन पाथरी विधानसभात हि या क्रिडा स्पर्धाचे आयोजन होणार आहे यासाठी कार्यकर्ता ची अडी अडचणी यावेळी जाणुन घेण्यात आल्या .या कार्यक्रमाचे प्रास्तविक अंकुश जगताप यांनी केले तर सुञसंचालन ॲड.वैजनाथ काळे यांनी केले या कार्यक्रमास पाथरी विधानसभाचे भाजपाचे कार्यकर्ते व  इंद्राणी मिञमंडळाचे पदाधिकारि मोठ्यासंख्येने उपस्थीत होते.